चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा - समता नगर येथील रहिवासी असलेले समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू थुल मा.सुभाष गायकवाड गोकुळ कांबळे रत्नाकर गावंडे बंडूजी नाखले यांनी दिक्षाभूमी स्वच्छता करण्यासाठी संकल्प केला होता व आज तो पूर्णत्वास नेला वर्धा येथून सकाळी 6 वाजता नागपूरकडे प्रस्थान करून 7.20ला पोहचलो व स्वच्छता अभियानास सुरुवात झाली कशाचीही तमा न बाळगता पाच लोक कामाला लागले तब्बल 3 तासाच्या परिश्रमानी दिक्षाभूमी oवरील मैदान, संडास बाथरूम स्वच्छ केले. त्यानंतर अनेक बौद्ध बांधवाची उपस्थिती होती. या स्वच्छता अभियाणानंतर समाधान व्यक्त केले.


0 टिप्पण्या