हे विठाई माउली! आता तू माझ्यासाठी धाव घे ना.......
तू कशाची वाट पाहत थांबली
आहेस ?
मला आता धीर धरवत नाही.....
तुझ्या वियोगाने मी फार दुःखी
-कष्टी झालो आहे.......
माझे मन हळहळ करीत आहे,
तरी तू त्याला शांत कर......
तुकाराम महाराज म्हणतात,
विठाई माउली, तुझ्या चरणांवर
मस्तक केव्हा ठेवीन,असे मला
झाले आहे.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
☘️ *पंढरीचा वारकरी* ☘️


0 टिप्पण्या