*कार्यमूळ आहे धीरापाशीं।।*
मी आता कितीही चरफडत,
दुःख करीत बसलो तर दुःखाने
दुःख वाढत जाते.......
धीर धरून कार्य केले पाहिजे.....
या दृष्टीने विचार केला तर चिंता
करणे व्यर्थ होय,हे दिसून येईल.......
धैर्य सोडल्याने होणारी गोष्ट होत
राहणार,तसेच सत्त्वाची हानी
होईल........
कान्होबा म्हणतात, मनावर
अंकुश ठेऊन मन ताब्यात घेतल्या
शिवाय प्रकृती प्राप्ती होणार नाही..........
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌼 *पंढरीचा वारकरी* 🌼


0 टिप्पण्या